Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]
1 - 15 of 33 प्रदर्शित करत आहे 1 2 3
ब्लॉग्ज (33)
मुंबईतील आजवरच्‍या सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्‍ल्‍याची जबाबदारी स्‍वीकारणारी डेक्‍कन मुजाहिद्दीन ही संघटना इंडियन मुजाहिद्दीनचेच दुसरे रूप असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. तर इंडियन मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटनाही सिमीचेच रूप आहे हे यापूर्वीच स्‍पष्‍ट झाले ... अधिक वाचा...


उध्‍दटपणा आणि आक्रमकता यांच्‍या सिमारेषेवरच तो आयुष्‍यभर घुटमळत राहिला... मला आवडेल तेच करेल आणि कुणासमोरही लाचारी पत्‍करणार नाही हा त्‍याचा स्‍वभाव. नाही म्‍हणायला त्‍याच्‍या या स्‍वभावाचा त्‍याला फायदाही झाला. त्‍याच्‍या आक्रमकतेने भल्‍याभल्‍या संघांची ... अधिक वाचा...

शतकानुशतके समाजाच्‍या करमणुकीचे साधन बनून राहिलेल्‍या आणि पुरुष प्रधान संस्‍कृतीत पिढ्यानपिढ्या शोषित असलेल्‍या देहविक्रय करणा-या महिलांना आणि त्‍यांच्‍या मुलांना शिक्षण आणि रोजगाराच्‍या वेगळ्या संधी उपलब्‍ध करून देणा-या एका जिद्दीची कथा....खान्‍देशातील ... अधिक वाचा...

मनसे नेते राज ठाकरे यांच्‍या अटकेच्‍या फार्सवर सतत दोन दिवस चाललेल्‍या घडामोडींनंतर आता पडदा पडला आहे. या घडामोडींवर आता पडदा पडला असला तरीही गेल्‍या दोन दिवसांपासून पडद्यामागे चाललेल्‍या घडामोडींची चर्चा मात्र राजकीय वर्तुळातून रंगणे साहजिकच आहे. या ... अधिक वाचा...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांमध्ये तोरणा एक महत्त्वाचा किल्ला आहे. इतिहासामध्ये आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करणारा तोरणा पुणे जिल्ह्यामधील वेल्हा तालुक्यात असून पूर्वी हा परिसर कानंद मावळ म्हणून ओळखला जात असे. या ... अधिक वाचा...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नजिक शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आजही पर्यटकांचे प्रमुख आकर्षक आहे. सागरी आरमाराचा भक्कम तळ म्हणूनच त्याचा लौकीक शिवाजी महाराजांच्या काळात होता.मालवण समुद्र किनाऱ्यापासून समुद्रात साधारणपणे अर्धा-पाऊण ... अधिक वाचा...

छत्रपती शिवाजी राजे यांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड हा डोंगरी किल्ला इतिहासकाळातच नव्हे तर आजही प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात शिवाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा झाला. एप्रिल, १६८० मध्ये त्यांचे अकाली निधन झाले तेसुद्धा याच गडावर! अखेरची सात वर्षे ... अधिक वाचा...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नजिक शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आजही पर्यटकांचे प्रमुख आकर्षक आहे. सागरी आरमाराचा भक्कम तळ म्हणूनच त्याचा लौकीक शिवाजी महाराजांच्या काळात होता.मालवण समुद्र किनाऱ्यापासून समुद्रात साधारणपणे अर्धा-पाऊण ... अधिक वाचा...

रोमच्‍या इतिहासात निरो या राजाबद्दल अनेक घटना प्रसिध्‍द आहेत. हा राजा प्रचंड बेफिकीरी आणि प्रजेविषयी कोणतीही आस्‍था नसलेला होता. आणि त्‍यामुळे संपूर्ण रोम जळत असताना निरो बासरी वाजविण्‍यात मग्‍न होता. आता हा विषय इतिहास जमा झाला तरीही वैभवशाली इतिहास ... अधिक वाचा...

जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद पाठोपाठ दिल्‍लीलाही हादरवून सोडणारी इंडियन मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना आयएसआयच्‍या हातचे बाहूले असून भारतात धर्मिक विद्वेश पसरविण्‍याचे काम करण्‍यासोबतच येथील तरुणांची माथी भडकावून देशाविरुध्‍द युध्‍द पुकारण्‍यास प्रवृत्‍त केले ... अधिक वाचा...

लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणेमी ओळखून आहे सारे तुझे बहाणे डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा ?मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा ?हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ? हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे ! ... अधिक वाचा...

अंधश्रध्‍दा निर्मुलन समितीने 1993 मध्‍ये पहिल्‍यांदा महाराष्‍ट्रात गणेश मूर्तींसाठी वापरलेले निर्माल्‍य गोळा करण्‍याचे अभियान सुरू केले. राज्‍यभर या अभियानास उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाची दखल राज्‍य सरकारलाही घ्‍यावी लागली आणि आता जवळ-जवळ ... अधिक वाचा...

महाभारताच्‍या भिष्‍मपर्वात खंडा म्‍हणून उल्‍लेख असलेल्‍या आणि तितकाच मोठा प्राचीन इतिहास असलेल्‍या खानदेशच्‍या जळगाव जिल्‍ह्यात पद्मालय येथे गणरायाच्‍या प्रवाळयुक्‍त दोन जागृत मूर्ती स्‍थापित आहेत. गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या प्रदेशातील दुसरा ... अधिक वाचा...

28 सप्‍टेंबर 1983 साली जन्‍मलेला अभिनव बिंद्रा ऑलम्पिकच्‍या इतिहासात 108 वर्षांनंतर देशाला सुवर्ण पदकाचा मान मिळवून देणारा पहिला भारतीय ठरला आहे. एअर रायफल शुटींग प्रकारातील मक्‍तेदार म्‍हणून समजल्‍या जाणा-या 28 वर्ष वयाच्‍या अभिनवकडून संपूर्ण देशाला ... अधिक वाचा...

1 - 15 of 33 प्रदर्शित करत आहे 1 2 3