Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]
Displaying 1 - 15 of 36 1 2 3
Blogs (36)
अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीतीइथे सुरु होण्याआधी संपते कहाणी साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणीजखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गातीसर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावेमीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावेएकदाच आभाळाला ... Read more...


मुंबईसह संपूर्ण देशाच्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेच्‍या चिंधड्या उडवत सर्वांना 60 तास बंदुकीच्‍या टोकावर खेळविणा-या भ्‍याड दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर आता केंद्र सरकारला आपल्‍या चुका लक्षात येत आहेत. आणि म्‍हणूनच आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण चुकांची ... Read more...

मुंबईतील आजवरच्‍या सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्‍ल्‍याची जबाबदारी स्‍वीकारणारी डेक्‍कन मुजाहिद्दीन ही संघटना इंडियन मुजाहिद्दीनचेच दुसरे रूप असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. तर इंडियन मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटनाही सिमीचेच रूप आहे हे यापूर्वीच स्‍पष्‍ट झाले ... Read more...


उध्‍दटपणा आणि आक्रमकता यांच्‍या सिमारेषेवरच तो आयुष्‍यभर घुटमळत राहिला... मला आवडेल तेच करेल आणि कुणासमोरही लाचारी पत्‍करणार नाही हा त्‍याचा स्‍वभाव. नाही म्‍हणायला त्‍याच्‍या या स्‍वभावाचा त्‍याला फायदाही झाला. त्‍याच्‍या आक्रमकतेने भल्‍याभल्‍या संघांची ... Read more...

शतकानुशतके समाजाच्‍या करमणुकीचे साधन बनून राहिलेल्‍या आणि पुरुष प्रधान संस्‍कृतीत पिढ्यानपिढ्या शोषित असलेल्‍या देहविक्रय करणा-या महिलांना आणि त्‍यांच्‍या मुलांना शिक्षण आणि रोजगाराच्‍या वेगळ्या संधी उपलब्‍ध करून देणा-या एका जिद्दीची कथा....खान्‍देशातील ... Read more...

मनसे नेते राज ठाकरे यांच्‍या अटकेच्‍या फार्सवर सतत दोन दिवस चाललेल्‍या घडामोडींनंतर आता पडदा पडला आहे. या घडामोडींवर आता पडदा पडला असला तरीही गेल्‍या दोन दिवसांपासून पडद्यामागे चाललेल्‍या घडामोडींची चर्चा मात्र राजकीय वर्तुळातून रंगणे साहजिकच आहे. या ... Read more...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांमध्ये तोरणा एक महत्त्वाचा किल्ला आहे. इतिहासामध्ये आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करणारा तोरणा पुणे जिल्ह्यामधील वेल्हा तालुक्यात असून पूर्वी हा परिसर कानंद मावळ म्हणून ओळखला जात असे. या ... Read more...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नजिक शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आजही पर्यटकांचे प्रमुख आकर्षक आहे. सागरी आरमाराचा भक्कम तळ म्हणूनच त्याचा लौकीक शिवाजी महाराजांच्या काळात होता.मालवण समुद्र किनाऱ्यापासून समुद्रात साधारणपणे अर्धा-पाऊण ... Read more...

छत्रपती शिवाजी राजे यांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड हा डोंगरी किल्ला इतिहासकाळातच नव्हे तर आजही प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात शिवाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा झाला. एप्रिल, १६८० मध्ये त्यांचे अकाली निधन झाले तेसुद्धा याच गडावर! अखेरची सात वर्षे ... Read more...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नजिक शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आजही पर्यटकांचे प्रमुख आकर्षक आहे. सागरी आरमाराचा भक्कम तळ म्हणूनच त्याचा लौकीक शिवाजी महाराजांच्या काळात होता.मालवण समुद्र किनाऱ्यापासून समुद्रात साधारणपणे अर्धा-पाऊण ... Read more...

रोमच्‍या इतिहासात निरो या राजाबद्दल अनेक घटना प्रसिध्‍द आहेत. हा राजा प्रचंड बेफिकीरी आणि प्रजेविषयी कोणतीही आस्‍था नसलेला होता. आणि त्‍यामुळे संपूर्ण रोम जळत असताना निरो बासरी वाजविण्‍यात मग्‍न होता. आता हा विषय इतिहास जमा झाला तरीही वैभवशाली इतिहास ... Read more...

जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद पाठोपाठ दिल्‍लीलाही हादरवून सोडणारी इंडियन मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना आयएसआयच्‍या हातचे बाहूले असून भारतात धर्मिक विद्वेश पसरविण्‍याचे काम करण्‍यासोबतच येथील तरुणांची माथी भडकावून देशाविरुध्‍द युध्‍द पुकारण्‍यास प्रवृत्‍त केले ... Read more...

लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणेमी ओळखून आहे सारे तुझे बहाणे डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा ?मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा ?हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ? हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे ! ... Read more...

Displaying 1 - 15 of 36 1 2 3