अंधश्रध्दा निर्मुलन समितीने 1993 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात गणेश मूर्तींसाठी वापरलेले निर्माल्य गोळा करण्याचे अभियान सुरू केले. राज्यभर या अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाची दखल राज्य सरकारलाही घ्यावी लागली आणि आता जवळ-जवळ ... Read more...
|
 महाभारताच्या भिष्मपर्वात खंडा म्हणून उल्लेख असलेल्या आणि तितकाच मोठा प्राचीन इतिहास असलेल्या खानदेशच्या जळगाव जिल्ह्यात पद्मालय येथे गणरायाच्या प्रवाळयुक्त दोन जागृत मूर्ती स्थापित आहेत. गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या प्रदेशातील दुसरा ... Read more...
|
 28 सप्टेंबर 1983 साली जन्मलेला अभिनव बिंद्रा ऑलम्पिकच्या इतिहासात 108 वर्षांनंतर देशाला सुवर्ण पदकाचा मान मिळवून देणारा पहिला भारतीय ठरला आहे. एअर रायफल शुटींग प्रकारातील मक्तेदार म्हणून समजल्या जाणा-या 28 वर्ष वयाच्या अभिनवकडून संपूर्ण देशाला ... Read more...
|
 त्याच्यात जि्दद् होती जिंकण्याची. त्याला भारताचा राष्ट्रध्वज चीनमध्ये उन्नत होताना पहायचा होता... आणि म्हणून तो लढला. एका लढवय्याप्रमाणे त्याने आपल्यावर येणारे प्रत्येक वार चुकविण्याचा आणि प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याचा पुरेपूर प्रयत्न ... Read more...
|
 शिकारीचा आजचा सातवा दिवस होता. संघ्याकाळी टॉर्च आणि धनुष्यबाण घेऊन तो जंगलाकडे निघाला. शिकारीचा शोध सुरू झाला आणि अचानक त्याला आदिवासी वस्तीच्या जवळच्या झुडपाजवळ काही तरी दिसलं. तो थांबला. झाडाच्या कडेला हरण उभे होते. त्या हरणावर त्याने नेम धरला ... Read more...
|
आपल्यातील सदाबहार आणि गुलझार सृजनात्मकतेने चित्रसृष्टीला अनेक अमूल्य गीतांची आणि वैविध्यपूर्ण पटकथांची देणगी देणा-या संपूर्णसिंग कालरा यांचा जन्म 18 ऑगस्ट 1936 साली झाला. तत्कालीन अखंड हिंदुस्तानच्या आणि सध्या पाकच्या ताब्यात असलेल्या झेलम ... Read more...
|
ती, अगदी नाकासमोर चालणारी. मुलांबददल मनात एक अनामिक भीती बाळगून असलेली. कुणा मुलाशी बोलायलाही न धजवणारी. एखाद्या मुलाशी आपली घट्ट मैत्री होऊ शकेल असा विचारही तिने कधी केलेला नाही. तर त्याची स्थिती मात्र त्याहून जरा वेगळी. नवख्यांसाठी काहीसा अबोल, तर ... Read more...
|
 ब्रिटीशांनी भारतावर 150 वर्षे राज्य केलं. इतकी वर्षे त्यांना आपल्याला गुलाम बनवून ठेवणे शक्य झालं कारण जातीपातीच्या धर्माधर्माच्या भिंतींमध्ये विभागला गेलेला भारतीय समाज. देशाला स्वातंत्र्य हवे असेल तर आधी या विखुरल्या गेलेल्या समाजाला एकत्र आणण्याची ... Read more...
|
 निर्माता : मंसूर खान, आमीर खान निर्देशक : अब्बास टायरवालासंगीत : ए. आर. रहमान कलाकार : इमरान खान, जेनेलिया, मंजरी, अयाज़ खान, करण माखीजा, सुगंधा गर्ग, निराव मेहता, अनुराधा पटेल, रत्ना पाठक-शाहमुला-मुलीत असलेली मैत्री हा तसा नाजूक विषय. मैत्रीचे रुपांतर ... Read more...
|
 इश्मीत सिंगची नोव्हेंबर 2007 मध्ये जेव्हा व्हॉइस ऑफ इंडिया म्हणून निवड झाली. कुणी त्याच्या अकाली जाण्याबददल कधी विचारही केला नव्हता. त्याच्या जाण्याने सर्वांच्याच डोळयासमोर 24 नोव्हेंबरचया रात्रीची ती खेळकर स्पर्धा नककीच आली असेल. हर्षित ... Read more...
|
 मराठी घराघरात आणि मनामनात सुधीर विनायक फडके हे नाव अजरामर आहे. गीत रामायणातील गोडव्यापासून ते भावविभोर करून सोडणा-या गीतांतून मराठी मनामनावर बाबुजींनी राज्य केले आहे. मराठी-हिंदी गीतांचे गायक व संगीतकार म्हणून त्यांनी ठसा उमटवला आहे. सलग पाच दशकांहून ... Read more...
|
 मनमोहन सिंग सरकारच्या भाग्याचा फैसला होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष जोडतोडच्या गणितासाठी झटत आहेत. सभागृहात विश्वासदर्शक ठरावावर चर्चा रंगू लागली आहे. यात मुददेसुद चर्चेपेक्षा आरोप आणि प्रत्यारोप यांचाच ... Read more...
|
 बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळविण्यासाठीच्या रुळलेल्या वाटेवरूनच प्रियंका चोप्राने चित्रसृष्टीत प्रवेश केला. इथे प्रवेश मिळवण्यापर्यंतचे ठीक. मात्र, जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करीत नाहीत तोपर्यंत प्रचंड संघर्षाची तयारी असावी लागते. हिच जिदद घेऊन या क्षेत्रात ... Read more...
|
 निर्माता : कुमार एस.तौरानी, रमेश एस. तौरानीदिग्दर्शक : अज़ीज़ मिर्जा संगीत : प्रीतम चक्रवर्ती कलाकार : शाहीद कपूर, विद्या बालन, जूही चावला, ओम पुरीतरुणपणी प्रयत्नांपेक्षा नशीबावर विश्वास करणारी आणि म्हातारपणी नशीबावर अजिबात विश्वास नसलेल्या ... Read more...
|
 हिंदी चित्रसृष्टीतील सशक्त अभिनेत्यांच्या यादीत संजीव कुमार यांचे नाव नेहमीच वरच्या स्थानी राहील. या प्रतिभासंपन्न आणि सृजनशील अभिनेत्याने हिंदी सिनेमातील नायकाच्या पारंपरिक चौकटीला छेद देत स्वतःची वेगळी शैली चित्रसृष्टीत रूढ केली. 9 जुलै 1930 ला सूरतमधील ... Read more...
|