Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

Tags: पर्यटन


Blogs (6)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांमध्ये तोरणा एक महत्त्वाचा किल्ला आहे. इतिहासामध्ये आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करणारा तोरणा पुणे जिल्ह्यामधील वेल्हा तालुक्यात असून पूर्वी हा परिसर कानंद मावळ म्हणून ओळखला जात असे. या ... Read more...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नजिक शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आजही पर्यटकांचे प्रमुख आकर्षक आहे. सागरी आरमाराचा भक्कम तळ म्हणूनच त्याचा लौकीक शिवाजी महाराजांच्या काळात होता.मालवण समुद्र किनाऱ्यापासून समुद्रात साधारणपणे अर्धा-पाऊण ... Read more...

छत्रपती शिवाजी राजे यांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड हा डोंगरी किल्ला इतिहासकाळातच नव्हे तर आजही प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात शिवाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा झाला. एप्रिल, १६८० मध्ये त्यांचे अकाली निधन झाले तेसुद्धा याच गडावर! अखेरची सात वर्षे ... Read more...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नजिक शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आजही पर्यटकांचे प्रमुख आकर्षक आहे. सागरी आरमाराचा भक्कम तळ म्हणूनच त्याचा लौकीक शिवाजी महाराजांच्या काळात होता.मालवण समुद्र किनाऱ्यापासून समुद्रात साधारणपणे अर्धा-पाऊण ... Read more...

महाभारताच्‍या भिष्‍मपर्वात खंडा म्‍हणून उल्‍लेख असलेल्‍या आणि तितकाच मोठा प्राचीन इतिहास असलेल्‍या खानदेशच्‍या जळगाव जिल्‍ह्यात पद्मालय येथे गणरायाच्‍या प्रवाळयुक्‍त दोन जागृत मूर्ती स्‍थापित आहेत. गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या प्रदेशातील दुसरा ... Read more...