
अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीतीइथे सुरु होण्याआधी संपते कहाणी साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणीजखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गातीसर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावेमीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावेएकदाच आभाळाला ...
Read more...